मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अर्थ साक्षर

✅अडचणीच्या काळात खालील 8 आर्थिक गोष्टींचे पालन करा. 1. कागदपत्रांचा आढावा घेणे 2. रोजचा खर्च तपासणे 3. नवीन विमा योजनेचा विचार करा 4. बँकेचे व्यवहार तपासून पहा 5. स्टॉक मार्केटकडे दुर्लक्ष करा 6. तुमच्या आर्थिक गोष्टींची माहिती जोडीदाराला सांगा 7. आर्थिक ध्येय ठरवा.

भारत हा उच्च उत्पन्न असलेल्या देशांपैकी एक बनला आहे. मात्र याचबरोबर उत्पन्न आणि संपत्तीमधील असमानतेतही मोठी वाढ होताना दिसत आहे. देशासाठी ही चिंतेची बाब आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) ने आपल्या एका अहवालात या गोष्टी नमूद केल्या आहेत. भारतातील दारिद्र्याखाली जगणाऱ्या लोकांची संख्या 2015-16 मधील 25 टक्क्यांवरून 2019-21 मध्ये 15 टक्क्यांपर्यंत घसरली आहे, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.

भारत हा उच्च उत्पन्न असलेल्या देशांपैकी एक बनला आहे. मात्र याचबरोबर उत्पन्न आणि संपत्तीमधील असमानतेतही मोठी वाढ होताना दिसत आहे. देशासाठी ही चिंतेची बाब आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) ने आपल्या एका अहवालात या गोष्टी नमूद केल्या आहेत. भारतातील दारिद्र्याखाली जगणाऱ्या लोकांची संख्या 2015-16 मधील 25 टक्क्यांवरून 2019-21 मध्ये 15 टक्क्यांपर्यंत घसरली आहे, असे या अहवालात सांगण्यात आले आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने जाहीर केलेल्या अहवालानुसार, भारतातील सर्वात श्रीमंत 10 टक्के लोकांकडे देशाच्या निम्म्याहून अधिक संपत्ती आहे. तर 18.50 कोटी लोकांना गरिबीत जगावे लागत आहे. या लोकांचे उत्पन्न 180 रुपयांपेक्षा कमी आहे. आशियाचे यूएनडीपीचे प्रादेशिक संचालक कन्नी विघ्नराजा म्हणाले की, सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आपल्याला मानवी विकासातील गुंतवणुकीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी सर्व देशांना स्वतःचा मार्ग तयार करावा लागेल. MSMEवेल्थक्रिप्टोकरन्सीबजेट Marathi बाजार बातम्या MSME वेल्थ क्रिप्टोकरन्सी बजेट UNDP Report : भारतातील 10 टक्के श्रीमं...