मुख्य सामग्रीवर वगळा

भारत हा उच्च उत्पन्न असलेल्या देशांपैकी एक बनला आहे. मात्र याचबरोबर उत्पन्न आणि संपत्तीमधील असमानतेतही मोठी वाढ होताना दिसत आहे. देशासाठी ही चिंतेची बाब आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) ने आपल्या एका अहवालात या गोष्टी नमूद केल्या आहेत. भारतातील दारिद्र्याखाली जगणाऱ्या लोकांची संख्या 2015-16 मधील 25 टक्क्यांवरून 2019-21 मध्ये 15 टक्क्यांपर्यंत घसरली आहे, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.

भारत हा उच्च उत्पन्न असलेल्या देशांपैकी एक बनला आहे. मात्र याचबरोबर उत्पन्न आणि संपत्तीमधील असमानतेतही मोठी वाढ होताना दिसत आहे. देशासाठी ही चिंतेची बाब आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) ने आपल्या एका अहवालात या गोष्टी नमूद केल्या आहेत. भारतातील दारिद्र्याखाली जगणाऱ्या लोकांची संख्या 2015-16 मधील 25 टक्क्यांवरून 2019-21 मध्ये 15 टक्क्यांपर्यंत घसरली आहे, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.
युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने जाहीर केलेल्या अहवालानुसार, भारतातील सर्वात श्रीमंत 10 टक्के लोकांकडे देशाच्या निम्म्याहून अधिक संपत्ती आहे. तर 18.50 कोटी लोकांना गरिबीत जगावे लागत आहे. या लोकांचे उत्पन्न 180 रुपयांपेक्षा कमी आहे. आशियाचे यूएनडीपीचे प्रादेशिक संचालक कन्नी विघ्नराजा म्हणाले की, सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आपल्याला मानवी विकासातील गुंतवणुकीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी सर्व देशांना स्वतःचा मार्ग तयार करावा लागेल.
MSMEवेल्थक्रिप्टोकरन्सीबजेट
Marathi
बाजार
बातम्या
MSME
वेल्थ
क्रिप्टोकरन्सी
बजेट


UNDP Report : भारतातील 10 टक्के श्रीमंतांकडे अर्धी संपत्ती, उत्पन्न विषमता वाढतेय
Authored by Navnath Bhosale | The Economic Times Marathi | Updated: 8 Nov 2023, 12:54 pm
UNDP Report : युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने जाहीर केलेल्या अहवालानुसार, भारतातील सर्वात श्रीमंत 10 टक्के लोकांकडे देशाच्या निम्म्याहून अधिक संपत्ती आहे. उत्पन्न आणि संपत्तीमधील असमानतेतही मोठी वाढ होताना दिसत आहे.
 
मुंबई : भारत हा उच्च उत्पन्न असलेल्या देशांपैकी एक बनला आहे. मात्र याचबरोबर उत्पन्न आणि संपत्तीमधील असमानतेतही मोठी वाढ होताना दिसत आहे. देशासाठी ही चिंतेची बाब आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) ने आपल्या एका अहवालात या गोष्टी नमूद केल्या आहेत. भारतातील दारिद्र्याखाली जगणाऱ्या लोकांची संख्या 2015-16 मधील 25 टक्क्यांवरून 2019-21 मध्ये 15 टक्क्यांपर्यंत घसरली आहे, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.

Income Tax Refund : कर परतावा मिळण्याची वाट पाहताय? कधी मिळणार ते 'असे' तपासा
युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने जाहीर केलेल्या अहवालानुसार, भारतातील सर्वात श्रीमंत 10 टक्के लोकांकडे देशाच्या निम्म्याहून अधिक संपत्ती आहे. तर 18.50 कोटी लोकांना गरिबीत जगावे लागत आहे. या लोकांचे उत्पन्न 180 रुपयांपेक्षा कमी आहे. आशियाचे यूएनडीपीचे प्रादेशिक संचालक कन्नी विघ्नराजा म्हणाले की, सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आपल्याला मानवी विकासातील गुंतवणुकीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी सर्व देशांना स्वतःचा मार्ग तयार करावा लागेल.
या आशिया-पॅसिफिक मानव विकास अहवालात दीर्घकालीन विकासाचे सकारात्मक चित्र सादर केले आहे. मात्र, उत्पन्न आणि संपत्तीमधील वाढत्या असमानतेबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या दिशेने ठोस पावले उचलण्याचे या अहवालात आवाहन करण्यात आले आहे. भारतातील दरडोई उत्पन्न 2000 ते 2022 दरम्यान 442 डाॅलरवरून 2389 डाॅलरपर्यंत वाढले आहे. त्याच वेळी 2004 ते 2019 दरम्यान दारिद्र्यरेषा 40 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर आली आहे.
युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अहवालानुसार, 2015-16 आणि 2019-21 दरम्यान दारिद्र्याखाली जगणारी लोकसंख्या 25 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आली आहे. पण हे यश मिळूनही, देशातील 45 टक्के लोकसंख्या राहणाऱ्या राज्यांमध्ये गरिबी अजूनही खूप जास्त आहे. या राज्यांमध्ये एकूण 62 टक्के गरीब राहतात. अनेक लोक दारिद्र्यरेषेच्या अगदी वर आहेत. असे लोक पुन्हा दारिद्र्यरेषेखाली जाण्याचा धोका आहे. यामध्ये महिला, असंघटित क्षेत्रातील कामगार, आंतरराज्य स्थलांतरितांचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Sadik chavarekar

भगवे वादळ कांदे

नकार कसा पचवायचा ?

       नकार हा जीवनाचा एक भाग आहे. प्रत्येकाचा त्याच्या आयुष्यात कधीतरी नकाराचा सामना करावा लागतो. एखाद्या प्रकल्पासाठी तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला नकार मिळाला असेल, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला डेटवर नाकार दिला असेल, किंवा तुम्ही एखाद्या स्पर्धेसाठी प्रयत्न केले असतील आणि जिंकू शकले नाही. नकार हा निराशाजनक आणि त्रासदायक असू शकतो, परंतु त्यावर मात करणं आणि पुढे जाणं शक्य आहे. नकार स्वीकारण्यासाठी काही गोष्टी  *तुमच्या भावनांना अनुमती द्या :-         नकारामुळे दुःख, राग, निराशा आणि अपमान यासारख्या भावना येणं स्वाभाविक आहे. या भावना दडपून टाकू नका. त्यांना अनुभवा आणि त्यांचा सामना करा. रडणं, एखाद्या मित्राशी बोलणं किंवा तुमच्या भावना जर्नलमध्ये लिहिणं यासारख्या निरोगी मार्गांनी तुमच्या भावना व्यक्त करा. *कारण समजून घ्या :-         शक्य असल्यास, नकाराचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला तुमची चूक सुधारण्यास आणि भविष्यात चांगली कामगिरी करण्यास मदत होईल. जर तुम्हाला नकाराचं कारण समजत नसेल, तर तुम्ह...

फ्रॅक्चर्ड फ्रिडम

  फ्रॅक्चर्ड फ्रिडम   तुरुंगातील आठवणी आणि चिंतन लेखक : कोबाड गांधी अनुवाद : अनघा लेले पुस्तक हातात घेतल तेव्हा एक डून स्कूलचा विदयार्थी लंडन येथे शिकलेला नक्षलवादी चळवळीकडे का ओढला गेला असेल? सर्व सुखे हात जोडून समोर असताना ती झिडकारून या वाटेवर का चालतोय? या प्रश्नातूनच गरज नसताना तुरुंगात १० वर्ष काढावी लागली त्यामुळे तेथील हालअपेष्टा वाचायला मिळतील अशी अपेक्षा होती पण त्याही पेक्षा देशभरात चाललेली खदखद येथे वाचायला मिळते. CPI (माओवादी ) या संघटनेशी संबंधीत म्हणून वयाच्या ६२ व्या वर्षी अटक झाली. दिल्ली,तेलंगाणा,आंध्रप्रदेश,झारखंड,गुजरात अशा ५ राज्यातील ७ तुरुंगात कच्चा कैदी म्हणून वावरताना त्यांची संबंध आहे अनेक कैद्यांशी आली ...काही गुन्हेगार काही चळवळी. या काळात बराच वेळ मिळाला जो त्यांनी चिंतन व वाचनासाठी वापरला. देशातील न्यायव्यवस्था, पोलीस संरचना, राजकारणी, गुंड, टोळ्या या सर्वाचं तटस्थपणे वर्णन केलय.सामान्य तळागाळातील व्यक्ती हा पिचून गेलाय.त्या व्यवस्थेवर आपल्यालाही राग आल्यावाचून राहत नाही यावरील हे चिंतन आहे. सरकार मग कोणतेही'पक्ष'च असो हक्कासाठी लढणाऱ्या विरो...