मुख्य सामग्रीवर वगळा

अर्थ साक्षर

✅अडचणीच्या काळात खालील 8 आर्थिक गोष्टींचे पालन करा.
1. कागदपत्रांचा आढावा घेणे
2. रोजचा खर्च तपासणे
3. नवीन विमा योजनेचा विचार करा
4. बँकेचे व्यवहार तपासून पहा
5. स्टॉक मार्केटकडे दुर्लक्ष करा
6. तुमच्या आर्थिक गोष्टींची माहिती जोडीदाराला सांगा
7. आर्थिक ध्येय ठरवा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Sadik chavarekar

भगवे वादळ कांदे

नकार कसा पचवायचा ?

       नकार हा जीवनाचा एक भाग आहे. प्रत्येकाचा त्याच्या आयुष्यात कधीतरी नकाराचा सामना करावा लागतो. एखाद्या प्रकल्पासाठी तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला नकार मिळाला असेल, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला डेटवर नाकार दिला असेल, किंवा तुम्ही एखाद्या स्पर्धेसाठी प्रयत्न केले असतील आणि जिंकू शकले नाही. नकार हा निराशाजनक आणि त्रासदायक असू शकतो, परंतु त्यावर मात करणं आणि पुढे जाणं शक्य आहे. नकार स्वीकारण्यासाठी काही गोष्टी  *तुमच्या भावनांना अनुमती द्या :-         नकारामुळे दुःख, राग, निराशा आणि अपमान यासारख्या भावना येणं स्वाभाविक आहे. या भावना दडपून टाकू नका. त्यांना अनुभवा आणि त्यांचा सामना करा. रडणं, एखाद्या मित्राशी बोलणं किंवा तुमच्या भावना जर्नलमध्ये लिहिणं यासारख्या निरोगी मार्गांनी तुमच्या भावना व्यक्त करा. *कारण समजून घ्या :-         शक्य असल्यास, नकाराचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला तुमची चूक सुधारण्यास आणि भविष्यात चांगली कामगिरी करण्यास मदत होईल. जर तुम्हाला नकाराचं कारण समजत नसेल, तर तुम्ह...

फ्रॅक्चर्ड फ्रिडम

  फ्रॅक्चर्ड फ्रिडम   तुरुंगातील आठवणी आणि चिंतन लेखक : कोबाड गांधी अनुवाद : अनघा लेले पुस्तक हातात घेतल तेव्हा एक डून स्कूलचा विदयार्थी लंडन येथे शिकलेला नक्षलवादी चळवळीकडे का ओढला गेला असेल? सर्व सुखे हात जोडून समोर असताना ती झिडकारून या वाटेवर का चालतोय? या प्रश्नातूनच गरज नसताना तुरुंगात १० वर्ष काढावी लागली त्यामुळे तेथील हालअपेष्टा वाचायला मिळतील अशी अपेक्षा होती पण त्याही पेक्षा देशभरात चाललेली खदखद येथे वाचायला मिळते. CPI (माओवादी ) या संघटनेशी संबंधीत म्हणून वयाच्या ६२ व्या वर्षी अटक झाली. दिल्ली,तेलंगाणा,आंध्रप्रदेश,झारखंड,गुजरात अशा ५ राज्यातील ७ तुरुंगात कच्चा कैदी म्हणून वावरताना त्यांची संबंध आहे अनेक कैद्यांशी आली ...काही गुन्हेगार काही चळवळी. या काळात बराच वेळ मिळाला जो त्यांनी चिंतन व वाचनासाठी वापरला. देशातील न्यायव्यवस्था, पोलीस संरचना, राजकारणी, गुंड, टोळ्या या सर्वाचं तटस्थपणे वर्णन केलय.सामान्य तळागाळातील व्यक्ती हा पिचून गेलाय.त्या व्यवस्थेवर आपल्यालाही राग आल्यावाचून राहत नाही यावरील हे चिंतन आहे. सरकार मग कोणतेही'पक्ष'च असो हक्कासाठी लढणाऱ्या विरो...